Kharif Agri Protection Tips: कोकण विभागात खरीप हंगामादरम्यान पावसाचे प्रमाण अधिक असल्याने भात तसेच आंबा पिकांचे योग्य व्यवस्थापन कसे करावे ते या लेखातून पाहूयात.
Summer Orchard Farming Tips: मागील आठवड्यात जागतिक नकाशावर भारत हा त्या दिवशी जगातील सर्वाधिक उष्ण प्रदेश म्हणून नोंदविला गेला. उत्तर प्रदेशातील बांदा येथे तब्बल ४७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
Fruit Maturity Signs: या वर्षी महाराष्ट्रामध्ये पावसाळा अधिक झाला आणि तो उशिरापर्यंतही चालला. परिणामी थंडी थोडी उशिरा सुरू झाल्याने आंब्याचा मोहोरसुद्धा दहा-पंधरा दिवस उशिरा सुरू झाला.
Onion Storage Management: कांदा साठवणीत रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कांद्याची सड होऊन गुणवत्ता खालावणे आणि साठवणीचा कालावधी कमी होणे अशी समस्या निर्माण होतात.
Orchard Management: उष्णतेच्या वाढत्या तडाख्यामुळे बागायती पिकांचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. तज्ज्ञांनी आंबा, काजू, सुपारी, नारळ व भेंडी पिकांसाठी आवश्यक उपाय सुचवले आहेत.