देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून मक्याला चांगला उठाव मिळत आहे. त्यामुळे मक्याच्या भावात सुधारणा दिसून आली आहे. पुढील काळातही मक्याला चांगला उठाव मिळण्याची शक्यता आहे. मग मक्याच्या भावात सुधारणा ...
जमीन चांगली तर पीक चांगलं, आणि जमीनच कमकुवत झाली तर शेतकऱ्याचं गणितही बिघडतं... आज महाराष्ट्रात तब्बल १ कोटी ४३ लाख हेक्टर जमीन ऱ्हासाच्या विळख्यात असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. पण या जमिनी ...
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील गहू, बटाटा, रताळी, कोथिंबीर आणि केळी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार ...
राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. पुढील ५ दिवस राज्यात पावसाचे प्रमाण कमीच राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
यंदा पावसाचा खंड, अनियमित वितरण, ढगाळ हवामान या सर्व कारणांमुळं काही भागात सोयाबीनची वाढ जोमदार दिसेना.. अशा परिस्थितीत काही फवारण्या पिकाच्या उत्तम वाढीला मदत करतात.. कोणत्या आहेत या फवारण्या जाणून घ ...
सध्या कपाशीचं पीक हे दीड ते दोन महिन्याचं आहे.. परंतु पावसाचा खंड, ढगाळ वातावरण आणि पाणी साचणं अशा विविध कारणांमुळं पिकाची वाढ पाहिजे तशी जोमदार होत नाही.. अशा परिस्थितीत कपाशीला काही फवारण्या फार उपय ...