Video

एल निनोमुळे शेतीमालाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असून कापूस, सोयाबीन, साखर आणि कडधान्यांच्या बाजारावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा देशातील शेतीमालाच्या भावावर होणारा परिणाम आणि पुढील काळातील बाजाराची संभाव्य दिशा याचा आढावा या व्हिडिओमध्ये घेण्यात आला आहे.
By
Team Agrowon
देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारावर एल निनोचा परिणाम दिसून येत आहे. एल निनोमुळे शेतीमालाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन, साखर, कडधान्य अशा शेतीमालाच्या बाजारात उलाथापालथ हो ...
पावसाच्या दीर्घ खंडामुळे मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खरीप पिकांवर संकट निर्माण झाले आहे. दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चार आमदारांनी पत्राद्वारे केली आहे.
By
Team Agrowon
राज्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडलाय. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाचा दीर्घ खंड पडल्याने शेतातली उभी पिकं करपण्यास सुरुवात झालीये. सोयाबीन, ...
तुरीच्या भावात वाढ झाली असून उडदाचे दर टिकून आहेत. कांद्याच्या दरात चढ-उतार, कोबीच्या आवकेत बदल आणि पेरूच्या दरात वाढ झाल्याचा बाजारभावांचा आढावा या व्हिडिओमध्ये देण्यात आला आहे.
By
Team Agrowon
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील तूर, उडद, कांदा, कोबी आणि पेरू या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
मॉन्सूनचा पाऊस कमकुवत झाल्याने राज्यात पावसाची उघडीप कायम आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांसह सहा जिल्ह्यांत हलक्या सरी पडण्याची शक्यता असून शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
By
Team Agrowon
मॉन्सूनचा पाऊस कमकुवत झाल्याने राज्यात पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे. तुरळक ठिकाणी मात्र ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या सरी हजेरी लावत आहेत. परंतु या सरी सर्वदूर नाहीत. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक ...
कमी पावसामुळे भाजीपाला पिकांवर पाण्याचा ताण येत असून पानं सुकणे, वाढ खुंटणे आणि फुलं-फळांची गळ होण्याचा धोका वाढतो. पिकांवरील पाण्याचा ताण कमी करण्यासाठी उपाययोजना, तसेच कीड-रोगांचे कमी खर्चात नियंत्रण करून पीक वाचवण्याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे.
By
Team Agrowon
कमी पावसामुळं नगदी पिकांसोबत भाजीपाला पिकांची अवस्थाही बिकट होत चाललीये.. त्यात मुळातच भाजीपाला पिकांना कायम सिंचन लागतं.. अन्यथा त्यांच्यावर पाण्याचा ताण येऊ लागतो.. पाण्याच्या ताणामुळं पिकाची अन्न ब ...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी हायड्रोपोनिक पद्धतीने भाजीपाला उत्पादनाचा प्रकल्प उभारला आहे. मातीविना शेती, कमी पाण्यात उत्पादन आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळत असून शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी या प्रकल्पाचे व्यवस्थापन करत आहेत.
By
Team Agrowon
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ढोरेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शिक्षणाचा अनोखा संगम घडवून आणण्यात आला आहे. शाळेत हायड्रोपोनिक तंत्राने भाजीपाला उत्पादनाचा ...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com