UP Government Decision: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने २०२५-२६ च्या हंगामातील भात आणि बाजरी खरेदीची सुमारे २१३१ कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे.
Maharashtra Sugar Industry: देशातील साखर हंगामाने नोव्हेंबरच्या उत्तरार्धात वेग घेतला असून देशात ४१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर महाराष्ट्राने साखर उत्पादनात आघाडी घेत १७ लाख टन साखर तयार केली ...
Farmers Loss: केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर विविध अटी-शर्ती लागू केल्यानंतर निर्यातीला मोठा फटका बसला आहे. गेल्या तीन वर्षांत भारतीय कांद्याची निर्यात तब्बल ५० टक्क्यांनी घसरली असून, परकीय चलन आणि उ ...