Agriculture Infrastructure: राज्यात अनेक घोषित लॉजिस्टिक पार्क (ड्राय पोर्ट) जागेच्या अभावाने पूर्ण होत नाहीत, जागा उपलब्ध झाली तर निधी नसल्याने अशा जागांवर भूमिपूजनापलीकडे काहीही काम झालेले नाही.
Maharashtra Agriculture : आर्थिक तणावातून दररोज सात ते आठ शेतकरी आपली जीवनयात्रा संपवीत आहेत. अशावेळी कर्जमाफीची योग्य वेळ कोणती? याचा खुलासा राज्य सरकारने करायला हवा.