Government Package: अतिवृष्टिग्रस्तांसाठी मदतीचा आकडा फुगवून सांगण्यासाठी सरकारने बरीच चलाखी केली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांच्या हाती या पॅकेजमधून फारसे काही लागणार नाही, हेच यातून स्पष्ट होते.
Government Financial Mismanagement: आपत्तीनंतर ऊस उत्पादक, तसेच साखर उद्योगाच्या खिशातून पैसा काढण्याच्या प्रकारांतून सरकारची आर्थिक दिवाळखोरी आणि नियोजनशून्य कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
Crop Loss Issue: एकीकडे पिकांचे नुकसान तर दुसरीकडे शेतकरी त्यांचे पशुधन यांच्या जिवाला धोका एवढा गंभीर हा विषय असताना शासन-प्रशासन पातळीवर मात्र तेवढाच तो हलक्यात घेतला जातो.
Effect of Rain: मॉन्सूनच्या अधिक पावसाने जमिनीत ओलावा भरपूर आहे. शिवाय नदी-नाले, बोअरवेल-विहिरीपासून ते तलाव-धरणांत वाढलेल्या पाणीसाठ्याने यंदा रब्बी पीकपेरा वाढू शकतो.