Environmental Conservation: अरवली पर्वतरांगा या केवळ भौगोलिक रचना नसून, त्या भारताच्या पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या ‘प्रहरी’ आहेत. त्यामुळे त्यांचे संरक्षण, संवर्धन झालेच पाहिजे.
Education Quality: शैक्षणिक शुल्कवाढीला विरोध करण्याचे कारण नाही. परंतु कृषी शिक्षणाचा दर्जा वरचेवर ढासळत असताना शैक्षणिक शुल्कवाढीचे समर्थनदेखील होऊ शकत नाही.
Farmer Issue: कर्जबाजारीपणाच्या सापळ्यातून शेतकऱ्यांची सोडवणूक करायची असेल तर शेती हा आतबट्ट्याचा नाही तर नफ्याचा व्यवसाय ठरायला हवा. याकरिता सध्याच्या शेतीमध्ये व्यापक संरचनात्मक सुधारणा कराव्या लागत ...
Mango Demand: प्रतिकूल हवामान परिस्थितीत हापूस, केसर आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटत असताना शेतशिवारापासून ते बाजारापर्यंत रायवळचा चांगलाच दरवळ पाहावयास मिळतोय.