Maharashtra Assembly: नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विचारलेले शेतीसंबंधित विविध प्रश्न उपस्थित केले. शासनाच्या अनेक चुकांवरही त्यांनी प्रकाश टाकला.
Irrigation Problems: शासनाने सिंचन क्षेत्र वाढविण्याकरिता शेतकऱ्यांना विविध योजनांतून मोठ्या प्रमाणात विहिरी, शेततळे दिले. त्यातून सिंचन करण्याकरिता आतापर्यंत विजेवर चालणारे कृषिपंप होते.
Tribal Vegetable Festival: रानभाज्यांचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचावं आणि त्यांचे आरोग्यविषयक फायदे कळावेत यासाठी राज्यभरात विविध रानभाजी महोत्सव आयोजित केले जातात. असाच एक महत्त्वाचा महोत्सव आज (ता.२३ ...