Kharif Season Preparation: यंदाच्या खरीप हंगाम तालुक्यातील बळीराजाला एकप्रकारे आर्थिक कोंडीतील आव्हान ठरणार की काय, असा सवाल सध्या तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.
Water Crisis: पावसाळ्याच्या तोंडावर अवर्षणप्रवण व दुष्काळी येवल्यात टंचाईची तीव्रता वाढत आहे. यामुळे वेळेत मॉन्सूनचे आगमन होऊन टंचाईमुक्तीसाठी आता जोरदार पावसाची आस टंचाईग्रस्त नागरिकांना लागली आहे.
Ahilyanagar Crop Loss: अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर, कर्जत, श्रीगोंदा, नेवासा, शेवगाव आणि श्रीरामपूर तालुक्यांतील बहुतांश भागात रविवारी (ता. ३१) रात्री जोरदार पूर्वमोसमी वादळी पाऊस झाला..
Orange Crop Insurance: मार्च ते मे दरम्यान विदर्भात नोंदविण्यात आलेल्या तीव्र उष्णतेचा फटका संत्रा बागांना बसला. जिल्ह्यातील विविध महसूल मंडळांमध्ये सलग तीन दिवस ४० अंश सेल्सिअस आणि त्यानंतर ४५ अंश से ...
Farm Loan Waiver Maharashtra: शेतकरी कर्जमाफीवरून राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. लाडकी बहीण योजनेसारखा कर्जमाफीचा खेळ मांडू नका, असा इशारा त्यांनी दिला.