Heatwave Impact on Farmers: भोर तालुक्यात तापमानाचा पारा ३९ अंशांवर पोहोचल्याने रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे. रणरणत्या उन्हामुळे शेतीकामे करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.
Agricultural Challenges: शेतीच्या प्रश्नाचा सुटा विचार न करता समग्र आणि मुळापासून विचार करण्याची गरज आहे,’’ असे प्रख्यात अर्थतज्ज्ञ प्रा. नीरज हातेकर यांनी सांगितले.
Agriculture Development: बदलत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना अचूक तांत्रिक मार्गदर्शन मिळून त्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होईल. निर्यातक्षम फळबागेसाठ ...
Agrowon 21st Anniversary: कष्ट, जिद्द आणि नवकल्पनांच्या बळावर शेती, संशोधन, शेती अनुषंगिक पर्यावरण, जलविषयक उपक्रम, प्रकल्पांमध्ये ओळख निर्माण करणाऱ्या राज्यातील २२ महिलांचा ॲग्रोवनच्या २१ व्या वर्धाप ...
CM Devendra Fadnavis: पाणीबचतीसाठी आणि इतर पूरक उपाययोजनांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक स्तरावर ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
Highway Land Issue: संभाव्य शक्तिपीठ महामार्ग विरोधी शेतकरी एकवटताना दिसत आहेत. या महामार्गाच्या विरोधात भूमिका निश्चित करण्यासाठी वाळवा तालुक्यातील शेतकरी शनिवारी (ता. २५) सकाळी ११ वाजता राजारामबापू ...