Sugarcane Farmers Maharashtra: ‘साखर ऊस नियंत्रण कायदा-२०२६’ मध्ये अत्यंत कठोर तरतुदींचा समावेश करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ऊसदर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रा. सुहास पाटील यांनी केली आहे.
Village Level Governance: मंत्र्यांनी गावात जाऊन जनतेच्या तक्रारी स्वीकारणे आणि त्या सोडवणे हे या सरकारचे धोरण आहे. पुढील चार महिन्यात जिल्ह्यातील एकही गाव या प्रक्रियेतून सुटणार नाही याची खबरदारी घेण ...
Dindori Taluka News: दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव धरण परिसरात दिंडोरी शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या पंपासह महागड्या तांब्याच्या केबलची चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक शेतकऱ्यांनीच ...
Harbhara Procurement Maharashtra: देशातील बाजारपेठेत सध्या हरभऱ्याचे दर दबावाखाली आहेत. त्यातच केंद्र सरकारने हरभरा खरेदीसाठी निश्चित केलेले उद्दिष्ट अवघ्या दोन दिवसांत पूर्ण झाल्याने खरेदी बंद करण्या ...
Ahilyanagar Court Cases: अहिल्यानगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे जिल्ह्यात शनिवारी (ता. ९) जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालती झाल्या.