वाढत्या थंडीमुळे पिकाच्या वाढीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी फळबागेला, भाजीपाला तसेच फुलपिकांना रात्री हलके पाणी द्यावे जेणेकरून जमीन उबदार राहण्यास मदत होईल.
फळशेतीमध्ये चांगल्या प्रकारे अनुभवी असलेल्या पांडुरंग बरळ यांनी प्रायोगिक तत्त्वावर तीन गुंठ्यांमध्ये पॅशन फ्रूट लागवड केली. त्यातून आत्मविश्वास मिळवत या नव्या फळशेतीचा विस्तार एक एकरापर्यंत केला आहे ...
कर्जदारांना कर्जमाफी मिळावी, खावटी कर्जदारांचे कर्ज माफ करावे. यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील बागायतदारांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले.