Soybean Procurement: पाच लाख शेतकऱ्यांकडील सोयाबीनची खरेदी शिल्लक आहे का?; पणनमंत्र्यांचा मोठा खुलासा
Maharashtra Agriculture News: सुमारे ५ लाख शेतकऱ्यांकडील सोयाबीनची खरेदी शिल्लक असल्याच्या प्रश्नावर पणनमंत्री जयकुमार रावल यांनी विधानपरिषदेत स्पष्टीकरण दिले. नेमकी किती शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करण्यात आली? याची माहिती त्यांनी दिली.
Maharashtra Marketing Minister Jaykumar Rawal On Soybean Procurement Issues.(Agrowon)