India Pakistan conflict export impact agrowon
Video

Operation Sindoor : भारत-पाकिस्तानमधील तणावामुळं सुकामेवा आणि बासमती तांदूळ महागणार?

भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने जशास तसं उत्तर देत हवाई हल्ला करून पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्धवस्त केले. याबद्दलची माहिती संरक्षण मंत्रालयाने पत्रकार परिषदेत घेतली. परंतु भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या संबंधाचा शेतमाल व्यापारावर काय परिणाम होणार आहे? कोणत्या गोष्टी महागणार आहेत? आर्थिक घडी विस्कटू शकते? याचीच माहिती आपण या व्हिडीओमधून घेणार आहोत...

Team Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आश्वासन पाळा, अन्यथा मंत्र्यांना अडवू

Sugarcane Price Cut: प्रतिटनामागे १५ रुपयांची कपात...! 'हा तर शेतकऱ्यांच्या उसाच्या पैशावर दरोडा', राजू शेट्टींचा आरोप, रोहित पवारांचाही सरकारवर हल्लाबोल

Agriculture Research: सहजीवी जिवाणूंमध्ये प्रथमच आढळली वैशिष्ट्यपूर्ण संरचना

Godavari Flood: पुरामुळे गेवराईतील नागरिक अजूनही स्थलांतरितच 

Farmers Protest: पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखला

SCROLL FOR NEXT