Drought Agrowon
Video

Drought: सहा वर्षात ७ कोटी हेक्टरवरचे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

Team Agrowon

Crop Loss: विशेषतः रब्बी पिकांवर उष्णतेचा जास्त परिणाम होत असतो. मागच्या दोन वर्षांपासून गहू पिकाचे उष्णतेमुळे नुकसान होत आहे. पिकांचे नुकसान अलीकडच्या काही वर्षांमध्ये वाढले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची अपेक्षा सरकारकडून असते. पण सरकारी धोरणांचाही फटका कमी बाजारभावाच्या रुपात शेतकऱ्यांना बसतच असतो. या संकटांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ग्रामिण अर्थव्यवस्था शेतीवर म्हणजेच पीक उत्पादनावर अवलंबून आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होत असल्याने ग्रामिण अर्थव्यवस्थेवरच संकट येत आहे. या कारणांमुळे ग्रामिण भागातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Harvesting : सोयाबीनची उंची वाढली, उत्पन्न कमीच

Irrigation Subsidy : सिंचन अनुदान रखडल्याने आर्थिक संकट

Farmers Issue : कृषी विभागाचे नियंत्रण नसल्याने शेतकरी नडला जातोय

Sangli APMC : व्यापारी, हमाल वादावर तोडगा काढण्यासाठी समिती

Nuksan Bharpai : १८ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी व अतिवृष्टिचा मदत निधी

SCROLL FOR NEXT