जमिनीची सुपिकता जपण्यासाठी हिरवळीच्या पिकांची लागवड करावी. 
 जमिनीची सुपीकता जपण्यासाठी पीक लागवड रुंद वरंबा सरी पद्धतीने करावी. नियमित सेंद्रिय आणि हिरवळीच्या खतांचा वापर करावा.“मातीची क्षारता थांबवून उत्पादकता वाढवा” हे यंदाच्या जागतिक मृदा दिनाचे घोषवाक्य आहे.       जागतिक अन्न सुरक्षेच्या दृष्टीने जमिनीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अलीकडच्या काळात अनियंत्रित रासायनिक खतांचा वापर, शहरीकरण आणि उद्योगधंद्यासाठी होणारी जंगलतोड आणि इतर कारणांमुळे मातीची झीज मोठ्या प्रमाणात सुरू आहे.        चोपण जमिनी   
  जमिनी क्षारयुक्त किंवा चोपण होवू नये यासाठी काळजी   
  क्षार व चोपण जमिनीसाठी पिकांची संवेदनशीलता  
  	  		  			| जमिनीचा प्रकार | क्षार संवेदनशील | मध्यम सहनशील | जास्त सहनशील | 
  		  			| अन्नधान्य पिके | उडीद, तूर, हरभरा, मूग, वाटाणा, तीळ | गहू, बाजरी, मका, मोहरी, करडई, सोयाबीन, एरंडी, सूर्यफूल, जवस | ऊस, कापूस, भात | 
  		  			| भाजीपाला पिके | चवळी, मुळा, श्रावणघेवडा | कांदा, बटाटा, कोबी, टोमॅटो, गाजर | पालक, शुगरबिट | 
  		  			| फळ पिके | आंबा, लिंबूवर्गीय पिके | चिकू, डाळिंब, अंजीर, पेरू, द्राक्ष | नारळ, बोर, आवळा | 
  		  			| वन पिके | साग, सिरस, चिंच | लिंबू, बाभूळ | विलायती बाभूळ, सुरू, सिसम, निलगिरी | 
  		  			| चारा पिके | ब्ल्यू पॅनिक, पांढरे व तांबडे फ्लोअर | पॅरागवत, जायंट गवत, सुदान गवत | लसूणघास, बरसीम, ऱ्होडस गवत. | 
  	  
      क्षारयुक्त पाण्याचा वापर करताना   
  जमीन क्षारपड होण्याची कारणे   
 संपर्क : डॉ. पपिता गौरखेडे, ८८३०६९४१६३   (सहायक प्राध्यापक, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)