जिताडासंवर्धन तलाव आणि जलाशयात पिंजरा पद्धतीने करता येते. कोळंबी संवर्धनासाठी जागेची निवड करताना चढ-उतार, मातीचा प्रकार, मातीची पाणीधारण क्षमता आणि उत्पादकता, पाण्याची उपलब्धता आणि दर्जा तपासणी करावी. 
निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यशेतीमध्ये प्रामुख्याने जिताडा आणि कोळंबीसंवर्धन करता येते. सुधारित तंत्राचा वापर केल्याने मत्स्य उत्पादनामध्ये चांगली वाढ करता येते.       जिताडा संवर्धन  
 निमखाऱ्या पाण्यातील कोळंबीसंवर्धन  
  बीज साठवणुकीपूर्वी पाणी काढून तळास भेगा पडेपर्यंत तलाव सुकविला जातो. सुकविलेल्या तलावामध्ये नांगरट करून सामू तपासून आवश्यक प्रमाणात चुन्याची मात्रा दिली जाते. पाणी गाळून भरले जाते. त्यानंतर ब्लिचिंग पावडर वापर करून पाणी निर्जंतुक केले जाते. 
    बीज साठवणूक     कोळंबी बीज हे शासकीय मान्यताप्राप्त बीज उत्पादन केंद्रातून घेणे गरजेचे आहे. बीज पीसीआर चाचणीद्वारे तपासून महत्त्वाच्या विषाणूपासून मुक्त आहे याची खात्री करावी.  व्हेनामी  कोळंबी बीज साठवणूक कमी घनतेच्या संवर्धन पद्धतीमध्ये २० बीज प्रति चौ.मी. या दराने  करावी. जास्त घनतेच्या पद्धतीमध्ये ६० बीज प्रति चौ.मी. या दराने करावी.       बीज साठवणुकीनंतरचे व्यवस्थापन      खाद्य व्यवस्थापन   
 पाण्याचा दर्जा आणि व्यवस्थापन  
 काढणी आणि त्यानंतरचे व्यवस्थापन  
 - डॉ. गजानन घोडे,  ९४२४०९६६६०,       - डॉ. अनिल पावसे,  ९४२२४३०४९८.    (मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)