Soybean Crop Damage: पावसाची दडी, धाराशिवमध्ये सोयाबीनचं उभं पीक वाळलं, शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज
Dharashiv Farmers: धाराशिवमध्ये पावसाअभावी सोयाबीनचे उभे पीक वाळत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली.