Cabinet decisions agrowon
Video

Cabinet Meeting: राज्य सरकारने शेती एआय धोरणाला दिली मंजूरी; उत्पादकता वाढणार?

AI policy Maharashtra: राज्य सरकारने कृषी-आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता महाअॅग्री धोरण २०२५ ते २०२९ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मग हे एआय धोरण नेमकं काय आहे? ग्रामपंचायत पातळीवर हवामान केंद्र कसे उभारले जाणार? याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत...

Team Agrowon

Artificial intelligence in agriculture: राज्य सरकारने कृषी-आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता महाअॅग्री धोरण २०२५ ते २०२९ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच केंद्र सरकारच्या ‘विंडस’ प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे शेतकरी अधिक स्मार्ट शेती करू शकतील आणि त्यांची जोखीम कमी होईल, असा दावा करण्यात येतोय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Lifestyle: आदिवासींची निसर्गपूरक शेती अन् जीवनशैली

Farmer Safety: विविध दंश, विषबाधेपासून स्वसंरक्षणाच्या उपाययोजना

Maharashtra’s Grape Industry: जागतिक ‘व्हिजन’ ठेवून द्राक्ष उद्योगाची वाटचाल

Weekly Weather: राज्यात चांगल्या पावसाची शक्यता

Parbhani Cooperative Fraud: परभणीच्या तब्बल ४२ संस्थांची नोंदणी रद्द

SCROLL FOR NEXT