शेणखत हे जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे असते. मात्र, ते पूर्णपणे कुजलेले नसेल तर पिकांना नुकसान होऊ शकते. अर्धवट कुजलेल्या शेणखतामुळे जमिनीत उष्णता वाढते आणि किडींच्या अळ्या व रोग निर्माण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे शेणखत योग्यप्रकारे कुजवण्यासाठी कंपोस्ट कल्चर, जैविक घटक आणि योग्य प्रमाणात पाणी वापरणे आवश्यक आहे. शेणखताचा वापर करताना हेक्टरी ५ ते १० टन प्रमाणात ते जमिनीत मिसळावे. भाजीपाला रोपवाटीका आणि फळबागांसाठीही योग्य प्रमाणात कुजलेले शेणखत वापरणे फायदेशीर ठरते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.