पीक अवशेष व्यवस्थापनाकरिता अवजारे 
पिकाच्या काढणीनंतर शिल्लक राहणारे अवशेष जाळण्यामुळे पर्यावरणाची समस्या निर्माण होत आहे. भारतामध्ये पंजाब, हरियानामधील पीक अवशेषांच्या जाळण्यामुळे दिल्लीसह अन्य भागांमध्ये धुरक्याची समस्या निर्माण होत आहे. यासाठी पिकांचे अवशेष जाळण्याच्या संदर्भात शेतकऱ्यांवर बंधने आणण्याचा विचार सुरू आहे. यापेक्षाही सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे मातीची सुपीकता आणि पिकांसाठी अन्नद्रव्ये सेंद्रिय अवशेष जाळल्यामुळे वाया जातात. याच पीक अवशेषाच्या व्यवस्थापनासाठी विकसित केलेल्या आधुनिक अवजारांची माहिती घेऊ.
 ट्रॅक्टरचलित फुले कुट्टी यंत्र 
 ट्रॅक्टरचलित ॲग्रिकल्चरल वेस्ट श्रेडर  
 ट्रॅक्टरचलित केळीचे खुंट बारीक करण्याचे यंत्र 
 - डॉ. तुळशीदास बास्टेवाड,   ९४२३३४२९४१  
(प्राध्यापक व प्रमुख संशोधक, अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)