मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे 
मुख्य बातम्या

दिल्लीतील जनतेने ‘जन की बात’  चालणार हे दाखवून दिले : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

टीम अॅग्रोवन

मुंबई  : आपण म्हणजेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा मतदारांनी फोडला असून, दिल्लीतील जनतेने ‘मन की बात’ नव्हे तर ‘जन की बात’ आता देशात चालणार हे दाखवून दिल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्ली विधानसभा निकालानंतर दिली.

यावेळी श्री. ठाकरे म्हणाले, की तथाकथित राष्ट्रीय विचारांच्या सरकारने सर्व ताकद पणाला लावूनही त्यांचा झाडूसमोर टिकाव लागला नाही. बलाढ्य पक्षाने आपले रथी-महारथी निवडणुकीत उतरवून अरविंद केजरीवाल यांची दहशतवाद्यांशी तुलना केली, आंतरराष्ट्रीय विषय आणून मतदारांचे मन विचलित करण्याचा प्रयत्न करूनदेखील अरविंद केजरीवाल यांना ते पराभूत करू शकले नाहीत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT