पूरग्रस्तांना ठाकरे सरकारने  तातडीने मदत द्यावी : फडणवीस Thackeray government to flood victims Help immediately: Fadnavis
पूरग्रस्तांना ठाकरे सरकारने  तातडीने मदत द्यावी : फडणवीस Thackeray government to flood victims Help immediately: Fadnavis 
मुख्य बातम्या

पूरग्रस्तांना ठाकरे सरकारने तातडीने मदत द्यावी : फडणवीस

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : सध्याची पूरस्थिती बिकट आहे, पूरग्रस्तांना तातडीच्या मदत गरजेची आहे. शासनाने तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.  शुक्रवारी (ता. ३०) त्यांनी जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.फडणवीस म्हणाले, ‘‘पूरग्रस्तांना पाणी उतरल्यानंतर संसार सावरण्यासाठी तातडीने मदत गरजेची असते, ती मिळायला हवी. २०१९ला जशी मदत मिळाली तशी मिळावी मदत मिळण्याची पूरग्रस्तांची मागणी आहे. केंद्राने मदत दिली मात्र, राज्य सरकारने अद्याप मदत जाहीर केली नाही. आमची सत्ता असताना आम्ही जागतिक बँकेशी संपर्क साधून दुष्काळी भागाला पाणी देण्याबाबत चर्चा केली होती. अशा दीर्घकालीन योजना झाल्यास दुहेरी फायदा होईल. पूरग्रस्त भागात नवीन बांधकाम होऊ नयेत, केंद्राकडून मदतीसाठी प्रक्रिया असते, एनडीआरएफचे नियम पाळावे लागतात, व्यापाऱ्यांना सवलतीत कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे, त्यावर सबसिडी देता येते का? याचा राज्य सरकारने विचार करावा. शेतकऱ्यांबरोबर गणेश मूर्तीकारांचे मोठे नुकसान झाले आहे, राज्य सरकारने त्यांना भरपाई द्यावी. तातडीची मदत आणि कायमस्वरूपी उपाय या बाबत मुख्यमंत्र्यांशी  चर्चा करणार आहे.’’  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT