Farmer Issues: शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कृषी अधिकारी सहलीवर?
Kharif Season: खरीप हंगामात उशिरा पेरणी, अतिवृष्टी, पीक रोगांचा वाढता प्रादुर्भाव आणि शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याऐवजी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चिखलदरा येथे सहलीला जाऊन अनास्था दाखविल्याचा आरोप आहे.