Climate Change Conference: हवामान बदल परिषदेतून काय साध्य होते?
Environmental Crisis: दरवर्षी पाऊस, बर्फ पडतो- थांबतो, नद्यांना पूर येतात- ओसरतात. दिल्लीचे प्रदूषण येते- जाते, कडक उन्हाळा येतो- जातो, जंगलांना वणवे लागतात- विझतात, हवामान बदलाच्या टोकाच्या घटना घडतात- विसरल्या जातात. या नेमेचि येणाऱ्या-जाणाऱ्या गोष्टी झाल्या आहेत.