Agrowon Diwali Article: शाश्वत शेती पद्धतीशिवाय पर्याय नाही
Sustainable Agriculture: शाश्वत शेती पद्धतीशिवाय पर्याय नाही भारतातील शेतकऱ्यांमध्ये अत्यल्प व अल्प भूधारक (पाच एकरांच्या आतील) शेतकऱ्यांची संख्या देशातील एकूण शेतकऱ्यांच्या तुलनेत जवळपास ८६ टक्के असल्यामुळे आणि ते बहुतांशी कोरडवाहू व साधनवंचित असल्यामुळे त्यांचे शेतीविषयक प्रश्न जास्त ज्वलंत झाले आहेत.