Viksit Bharat Vision: नीती आयोगाचा ‘विकसित भारत आणि निव्वळ-शून्याकडे वाटचाल : क्षेत्रीय अंतर्दृष्टी’ हा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. हा अहवाल विकसित भारत आणि निव्वळ शून्य उत्सर्जन उद्दिष्टाच्या केंद्रस्थानी शेतीला ठेवतो.
NITI Aayog report on agriculture and net zero emissionsAgrowon