Horticulture Policy: नव्या धोरणापोटी, ‘फळे’ रसाळ गोमटी!
Role of Horticulture: देशाच्या कृषी क्षेत्राच्या एकूण मूल्यात फलोत्पादन क्षेत्राचा वाटा ३३ टक्के झाला आहे, ही बाब या क्षेत्राचे कृषीक्षेत्रातील आणि अर्थव्यवस्थेच्या योगदानातील महत्त्व अधोरेखित करणारी आहे. फलोत्पादन वाढीमध्ये भारताने महत्त्वाचे टप्पे गाठले असले तरी निर्णायक म्हणावी अशी परिस्थिती येण्यास अद्याप अवकाश आहे.
New fruit policy India benefits for farmersAgrowon