Interview with Raju Shetti: ‘कोकणच्या पुढाऱ्यांनी प्रश्नांचं गांभीर्य समजून घ्यावं’
Konkan Agriculture Crisis: हवामान बदलामुळे कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांना यंदा मोठा आर्थिक फटका बसला आहे. नुकसानभरपाईच्या मागणीसाठी आंदोलन छेडलेल्या शेतकऱ्यांना मुंबईतील मोर्चापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतल्याने राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. याबाबत स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक यांच्याशी केलेली ही बातचीत.
Raju Shetty, Founder President, Swabhimani Shetkari Sanghatana on farmer protestAgrowon