Natural Farming: शेतकरी, शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन नैसर्गिक शेती पद्धती स्वीकारावी : कुलगुरू डॉ. इंद्रमणी
Vice Chancellor Dr. Indramani: शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांसोबत अधिक संवाद साधून नैसर्गिक शेतीविषयीचे ज्ञान आणि माहितीची देवाणघेवाण करावी. निरोगी आरोग्यासाठी काळाची गरज बनलेली नैसर्गिक शेती पद्धती शेतकरी, शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन स्वीकारावी, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा यांनी केले.