Maharashtra Farming Success: उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ चाकरी ही पूर्वजांची म्हण आजच्या काळात कालबाह्य वाटत असेल. मात्र ताडपिंपळगाव (ता. कन्नड. जि. छत्रपती संभाजीनगर) येथील २६ वर्षीय सागर राजेंद्र सोनवणे या कृषी पदवीधर तरुणाने ती प्रत्यक्षात आणली आहे.
Young farmer wins Krishibhushan Award in MaharashtraAgrowon