Farmer Success Story: वैराण, रखरखीत माळरान अशा जत तालुक्यात (जि. सांगली) म्हैसाळ योजनेद्वारे पाणी खेळू लागले. याच तालुक्यातील कारजनगी येथील अभिजित दीपक हराळे यांनी १२ एकरांत नारळाची व्यावसायिक बाग उभी केली आहे. दुष्काळी छायेतील या जमिनीत हिरवीगार कहाणी आकार घेत असून समृद्धीची स्वप्ने रुजली आहेत.
Coconut farming success story in MaharashtraAgrowon