Farmer monthly income: शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर सरकार मौन का बाळगतेय?

सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी हमीभाव, पीएम-किमान, पीकविमा, ई-नामसह अनेक योजना राबवते. पण शेतकऱ्यांचे दिवसाचे उत्पन्न किती? याची माहीतीच सरकारकडे नाही. तसेच शेतकरी कुटुंबांच्या मासिक उत्पन्नाचीही २०१८-१९ नंतर गणतीच केली नाही, हे केंद्रीय कृषी मंत्रालयाने संसदेत दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले. मग नेमकं या योजनांचा फायदा काय? फलीत काय? हे कसे समजणार.

सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी हमीभाव, पीएम-किसान, पीकविमा, ई-नामसह विविध योजना राबवत आहे. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे रोजचे उत्पन्न किती आहे, याची ठोस माहिती सरकारकडे उपलब्ध नाही. विशेषतः शेतकरी कुटुंबांचे मासिक उत्पन्न किती आहे, याचा आढावा २०१८-१९ नंतर घेतलाच गेलेला नाही. केंद्रीय कृषी मंत्रालयाने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, यासंबंधी कोणताही ताजा अहवाल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com