krishi Pump: कृषीपंप योजना नेमकी सुरू कधी होणार?

PM Kusum Yojana: केंद्र सरकारच्या पीएम कुसुम योजनेनुसार आता राज्यातील ९ लाख ५ हजार शेतकऱ्यांना २०२६ पर्यंत सौर कृषी पंप देण्यात येणार आहेत.

Maharashtra Government: मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा दुसऱ्या टप्पा महायुती सरकारनं सुरू केलेला आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज केलेली आहेत. त्यांच्यातील अनेकांचे अर्ज अजूनही वेटिंगमध्ये आहेत. पण वेटिंगमध्ये असलेल्या शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही. कारण या योजनेसाठी केंद्र सरकारनं २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी दोन ते अडीच लाख सौर कृषी पंप देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार या योजनेअंतर्गत राज्याला २०२३- २४ पर्यंत ४ लाख कृषीपंपाचा कोटा देण्यात आलेला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com