Punjab Farmer: कृषी मूल्य आणि किंमत आयोगाचे माजी अध्यक्ष अशोक गुलाटी यांनी सांगितले की, सरकारने कडधान्याबाबतचे आपले धोरण बदलले नाही तर २०३० पर्यंत कडधान्याची आयात ८ ते १० लाख टनांनी वाढू शकते. देशातील कडधान्य उत्पादन वाढीसाठी सरकारने पंजाब आणि हरियाना सारख्या एक पीक पध्दती असलेल्या राज्यात ५ वर्षाचा पीक बदलासाठी अनुदान द्यावे. या राज्यांमध्ये कडधान्याची उत्पादकता जास्त आहे. पंजाबने नुकतेच शेतकऱ्यांना भाताऐवजी इतर पिकांची लागवड करण्यासाठी एकरी ७ हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले. केंद्राला जर वाटत असेल की पंजाब आणि हरियानातील शेतकऱ्यांनी कडधान्याचे जास्त उत्पादन घ्यावे तर केंद्रानेही एकरी ७ हजारांचे अनुदान शेतकऱ्यांना द्यावे. तसेच शेतकऱ्यांना १०० टक्के खरेदीची हमी द्याव, असेही गुलाटी यांनी सुचविले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.