Video
Jharkhand Goverment: झारखंड राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय
Jharkhand Farmer: गेली दोन वर्ष सलग दुष्काळानं झारखंड होरपळला. शेतकऱ्यांचा तोंडचा घास दुष्काळानं हिरावून घेतला. त्यामुळं राज्य सरकारनं गेल्यावर्षी जागतिक भरडधान्य वर्षात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.