Indian Sugar Industry: चालू हंगामातील घडामोडींमुळे साखर निर्यातदार ते आयातदार अशी भारताची वाटचाल झाली आहे. बऱ्यापैकी नियंत्रण असतानाही साखरेचा ताळेबंद सरकारच्या आवाक्यात आला नाही. त्यामुळे साखरेचा भाव विक्रमी पातळीवर पोहोचला. या तेजीचा लाभ मात्र व्यापाऱ्यांपर्यंत सीमित असल्याचे दिसत आहे. सरकार भाव कमी करण्यासाठी आटापिटा करत आहे. पण ‘एल निनो’मुळे पुढची दोन वर्षे साखर सरकारची झोप उडविण्याची शक्यता आहे.
El Niño impact on sugar production in IndiaAgrowon