Oilseed Mission 2035:: तेलबियामध्ये २०३५ पर्यंत आत्मनिर्भरतेचे लक्ष्य
Agriculture Policy: ‘‘केंद्र सरकारच्या तेलबिया अभियानामुळे देशात तेलबिया उत्पादन वाढविण्यासाठी संशोधनाला गती मिळाली असून, नवीन वाणांच्या विकासावर विशेष भर दिला जात आहे. येत्या २०३४-३५ पर्यंत भारत तेलबिया पिकांमध्ये आत्मनिर्भर होण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
Government oilseed scheme benefits for farmersAgrowon