Maharashtra Market Update: श्रावण महिन्याच्या तोंडावर उपवासासाठी लागणाऱ्या प्रमुख खाद्यपदार्थांच्या बाजारात तेजी आली आहे. कमी पुरवठा आणि वाढत्या मागणीमुळे भगरीच्या दराने यंदा विक्रमी पातळी गाठली असून, वर्षाच्या सुरुवातीच्या तुलनेत दर थेट दुप्पट झाले आहेत.