Rural Development: शाश्वत ग्रामविकासाच्या आराखड्याची गरज
Village Development Plan: पाणी, माती, पशुधन आणि माणूस यांचा समतोल राखणारे नियोजन झाले, तरच गावात पुन्हा आशा निर्माण होईल. ही आशाच ग्रामीण महाराष्ट्राच्या भवितव्याची खरी दिशा ठरेल.
Sustainable village development plan in IndiaAgrowon