Village Irrigation Development: सिंचन बळकटीकरणातून बदलली माळशिरसची कहाणी
Water Conservation: एकेकाळी पाणीटंचाईचा सामना करणारे गाव अशी पुणे जिल्ह्यातील माळशिरस (ता. पुरंदर) गावाची ओळख होती. मात्र प्रयत्नवादी, प्रयोगशील व उपक्रमशील गावकऱ्यांनी जलसंधारणाचा नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला.