मानसिक अारोग्यासाठीही मधमाशीचे महत्व
मानसिक अारोग्यासाठीही मधमाशीचे महत्व 
कृषी पूरक

मानसिक अारोग्यासाठीही मधमाशीचे महत्व

प्रशांत सावंत, सारिका सासवडे

विविध अवजारांवरील आयुर्वेदिक उपचारांमध्ये मधाचा उपयोग होतो. शारीरिक जखमा बऱ्या करण्यासाठी अनेक अाैषधोपचार अाणि मधमाशांपासून मिळणारे नैसर्गिक मधाचे मधोपचार देखील अाहेत. त्याप्रमाणे मानसिक अाजाराच्या उपचार पद्धतीमध्ये मधमाशांचा वापर करण्याबाबत अनेक विद्यापीठामध्ये संशोधन झाले अाहे.

मधमाशीपालनामध्ये मधमाशांची हाताळणी करताना शिस्त, काैशल्य यासारख्या गुणांचा कस लागतो. त्यामुळे मधमाशीपालकामध्ये अापोअापच हे सर्व गुण उतरतात. मधमाशांच्या काटेकोरपणा, निरीक्षण, नियोजनबद्धता यासर्व गुणांतून नकळतपणे ऊर्जा मिळत असते.

मधमाशांद्वारे मानसिक अाजारावर उपचार

  • मधमाशांमार्फत उपचार पद्धतीमध्ये मतिमंदत्व, उदासीनता, भीती यासारख्या मानसिक अाजारांवर उपचार केले जातात.  
  • मधमाशांच्या उपचार पद्धतीचा वापर करत असताना रुग्णावर नैसर्गिक वातावरणाचा पण सकारात्मक परिणाम होत असतो. नेमक्या याच गोष्टीचा विचार करून ही उपचार पद्धती विकसित करण्यात अाली अाहे.
  • नैराश्य अालेल्या व्यक्तीला मधमाशीपालनाची अावड निर्माण केल्यास त्यांचे नैराश्य जाऊन त्यांच्यात उत्साह निर्माण होण्यास मदत होते. मधमाशांच्या सहवासाने सकारात्मकता वाढीस लागते.
  • भारतात मधमाशांमार्फत उपचार पद्धतीविषयी जनजागृती होण्याची गरज अाहे.
  • कमी खर्चात पटकन प्रतिसाद देणारी ही उपचार पद्धती परदेशात उपलब्ध असून भारतातही या उपचार पद्धतीवर अभ्यास होणे गरजेचे अाहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

    Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

    Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

    Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

    Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

    SCROLL FOR NEXT