Rural Development: प्रत्येकापर्यंत पाणी पोहोचविण्याचा ध्यास घेतलेले विलासराव!

Equitable Water Distribution Success Story: ग्रामीण भागातील बहुसंख्य ‘नाही रे’ वाल्यांचा विकास व्हायचा असेल तर शेती विकासाचे मुख्य साधन असलेले पाणी त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. ग्रामीण भागातील कुटुंबाला किमान पाण्याची सुरक्षितता असावी, जलसंपत्ती ही एकूण समाजाची सामूहिक संपत्ती आहे आणि पाण्याचं वाटप हे सर्वांना समन्यायाने व्हावं यासाठी तन, मन, धन आणि बुद्धी वेचून विलासराव साळुंखे शेवटच्या श्‍वासापर्यंत झगडत राहिले.
Vilasrao Salunkhe’s vision for equitable water distribution
Vilasrao Salunkhe’s contribution to rural water developmentAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com