Water Conservation: जलसंधारणाला समन्यायी पाणीवाटपाची जोड हवी
Rural Water Management: जलसंधारणाने पाणी अडलं, जिरलं आणि साठलं तरी त्याचा गावातील सर्वांना उपयोग व्हायला हवा, ही विलासरावांची तळमळ होती. त्यासाठी त्यांनी पाण्यावर सर्वांचा अधिक आणि समन्यायी पाणी वाटपांची सूत्रे तयार केली. त्यासाठी सातत्याने आग्रह धरला. राज्यभर तसे कार्यकर्ते घडविण्याचा प्रयत्न केला.
Vilasrao’s vision for equitable water distributionAgrowon