Crop Damage: गारगोटी, जि. कोल्हापूर : भात कापणीच्या काळातच मॉन्सूनोत्तर पावसाने हजेरी लावल्याने भात पिकाचे मोठे नुकसान झाले. पावसाच्या विश्रांतीनंतर कापणी केलेले भात पीक सध्या वाळवून ठेवण्याची व शेतात राबून पिकवलेले धान्य आता घरांमध्ये आणण्याची लगबग सुरू आहे.