Ativrushti Madat : अतिवृष्टीची मदत, पिकविमा आणि केंद्रीय पथकाच्या पाहणीवरून उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर निशाणा

Crop Insurance : पीक विम्याचे पैसे मिळायला लागलेत पण अकोल्यात २ रुपये, ३० रुपये तर पालघर आणि ठाण्यात २ रुपये ३० पैसे इतकी रक्कम मिळतेय. आडल्यानडल्या शेतकऱ्याला आता जर या संकटाच्या खाईतून बाहेर काढले नाही. तर तो पुन्हा उभा राहणार नाही." असा इशारा ठाकरे यांनी दिला.
Uddhav Thackrey
Uddhav ThackreyAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com