Uddhav Thackeray: पंचनाम्यासाठी ५ ऑक्टोबरचा मुहूर्त, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या मरणाची वाट बघता का? उद्धव ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल
Marathwada Drought: ५ ऑक्टोबरपासून मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात फिरून पंचनामे योग्य होत आहेत की नाही? हे आम्ही पाहू, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
Uddhav Thackeray On Crop Damage Panchnama.(Agrowon)