Maharashtra Government Initiative: आदिवासी क्षेत्रांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ या सह-योजनेअंतर्गत२०२५-२६ साठी सादर झालेल्या प्रस्तावांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे.
Fisheries development for tribal communities IndiaAgrowon