Farmer Loan Waiver : अतिवृष्टी–पूरग्रस्त शेतकऱ्यांचे पीककर्ज पुनर्गठित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय; ३० जूनपूर्वीच्या कर्जमाफीचं काय?

CM Devendra Fadanvis : ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफी करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मग राज्य सरकार कर्जाचं पुनर्गठन आणि कर्ज वसुलीला वर्षभरासाठी स्थगिती देऊन ३० जूनपूर्वीच्या कर्जमाफीच्या आश्वासनाला पुन्हा एकदा खो देणार का, अशी शंका शेतकरी नेत्यांनी उपस्थित केली आहे.
CM Devendra Fadnavis
CM Devendra FadnavisAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com