Silk Production: राज्यातील रेशीम शेती आणि उद्योगाला चालना देण्यासाठी गावपातळीवर संपूर्ण मूल्यसाखळी उभारण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ‘सॉइल टू सिल्क’मधून आत्मनिर्भर रेशीम ग्राम’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
‘Soil to Silk’ to Strengthen Maharashtra’s Sericulture Value ChainAgrowon