Nitesh Rane: आंबा, काजू बागायतदारांना नुकसानभरपाई मिळवून देऊ
Assures Compensation To Sindhudurg Farmers: सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी १०० टक्के प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिली.
Nitesh Rane assures compensation to Sindhudurg farmersAgrowon