Biochar Mission: हवामान बदलाच्या समस्येसाठी समृद्ध भारत बायोचार मिशन

Climate Change: सध्याच्या काळात हवामान बदल (Climate Change) ही जागतिक स्तरावरील गंभीर समस्या बनली आहे. अनियमित पाऊस, वाढते तापमान, दुष्काळ, पूर, तसेच इतर नैसर्गिक आपत्तींचा सर्वाधिक परिणाम कृषी क्षेत्रावर आणि पर्यायाने आपल्या शेतकरी बांधवांवर होत आहे.
Biochar Mission
Climate Change Threatens Agriculture; Biochar Mission Offers a Sustainable PathAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com