Climate Crisis Looms Over India: किनारपट्टी भागात हवामान बदलाचा गंभीर परिणाम; आरोग्य आणि व्यवसायांना बसणार फटका, अझीम प्रेमजी विद्यापीठाचा अहवाल
Climate Risks : वाढते तापमान, बदलते पर्जन्यमान, समुद्रपातळीत होणारी वाढ आणि चक्रीवादळांची तीव्रता वाढल्याने आगामी काळात किनारपट्टीवरील समूह, उपजीविका आणि परिसंस्थांवर मोठा परिणाम होऊ शकतो, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.