Kharif Sowing: जुलैमध्ये पावसाने पुन्हा जोर पकडल्याने खरीप पेरणीचे क्षेत्र सामान्य पातळीच्या जवळ पोहोचले असून, त्यामुळे कृषी क्षेत्रासमोरील काही जोखीम कमी झाल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अर्थात आरबीआयने सांगितले आहे.
Improved July Rainfall Brings Relief to India’s Agriculture Sector: RBIAgrowon