Rabi Crops: पावणेअठरा लाख हेक्टरवर रब्बीचे क्षेत्र
Maharashtra Agriculture: अतिवृष्टीमुळे तुरीसह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. या पिकांची जागा यंदा रब्बीच्या पिकांनी घेतली. यासोबत उशिरापर्यंत पाऊस झाल्यामुळे सिंचनासाठी शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध राहिले.